Sunday, March 21, 2010

सतत असते एक
अनामिक  ओझे
कधी चलते बरोबर
तर कधी येते मागे


तय गाठोद्यात असतात
अनेक चिंता, अनेक आठवणी
भाराने कधीही जात नाहि
पण डोळ्यातील पाणी


मान वाकून आता
ओझ्याची सवय च जाली
पण ते हलके करण्याची
धमक अंगी नाही




असेलही कदाचित!
पण धीर केला नही
डोला पाणी कधी
पुसलेच नाही...


चालत राहिले तशीच
उगाचच ओझे  वाहत
पाय   खेचत , काठ लोळत 
चालत राहिले...अनाहत.





No comments:

Post a Comment